प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून बुधवारी कॉंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. कॉंग्रेसने म्हटले आहे की हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे आणि अमित शहा यांना त्वरित गृहमंत्रीपदावरून काढून टाकले पाहिजे. गृहमंत्री उपद्रव करणाऱ्यांचा शोध घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिल्लीतील हिंसाचारावर म्हटले की ते […]
टॅग: कॉंग्रेस
केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ ‘नौटंकी’ आणि ‘तमाशा’ : प्रकाश आंबेडकर
अकोला : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेवर देशभरात केंद्र आणि भाजपवर टीका होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करतांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ ‘नौटंकी’ आणि ‘तमाशा’ असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. केंद्राच्या सध्याच्या […]


