मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून आज महत्वाच्या घोषणा करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी थोड्या वेळापूर्वी तातडीची परिषद घेऊन आरबीआयच्या निर्णयांची घोषणा केली. गतवर्षी प्रमाणे लॉकडाउनची झळ अर्थव्यवस्थेला बसू नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेने खबरदारीचे उपाय जाहीर केले आहेत. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ५० हजार कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची घोषणा […]

