लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले होते. यामध्ये आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक SUV गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडत पुढे निघून जाते. पण हा व्हिडीओ लखीमपूरमधील आहे की नाही […]

