अँटिलीया प्रकरणात मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास आता एटीएस कडून NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम रात्री उशीरा रेतीबंदर खाडीत त्या ठिकाणी गेली जिथे 5 मार्चला मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. मनसुख यांची हत्या रात्री झाली होती, त्यामुळे NIA पथक सचिन वाझे यांच्यासमवेत रात्री तेथे पोहोचले आणि त्यांनी गुन्हा घडला त्या दिवशीच्या संपूर्ण घटनेचे […]

