नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारताऐवजी युएईमध्ये टी -20 विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले की ते लवकरच आयसीसीला याबाबत माहिती देणार आहेत. तथापि, अद्याप तारखांबाबत निर्णय झालेला नाही. आयपीएल -14 च्या दुसर्या टप्प्यातील सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये होणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर दोन दिवसानंतर […]

