केंद्र सरकार

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल, १५ डिसेंबरपर्यंत करून घ्या ‘हे’ काम

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात…

4 वर्षे ago

मोठी बातमी! केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशवासीयांना दिवाळीनिमित्त मोठी भेट दिली आहे. दिवाळीची भेट म्हणून सरकारने आजपासून (४ नोव्हेंबर) पेट्रोल आणि…

4 वर्षे ago

पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या…

पुणे : केंद्र सरकारने अंथरुणाला खिळलेल्या आणि विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाल्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर…

5 वर्षे ago

ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव…

5 वर्षे ago

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा, केंद्राकडे मागणी

मुंबई : एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर…

5 वर्षे ago

दररोज फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करून मिळवा ३६ हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या…

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अनेक पेन्शन योजना वृद्धापकाळात दर महिन्याला एक निश्चित पेन्शनची हमी देतात. तुम्ही दररोज फक्त 1…

5 वर्षे ago

केंद्र सरकारने महाराष्ट्राला महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, कारण…

मुंबई : केंद्र सरकारने राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव आरोग्यमंत्री…

5 वर्षे ago

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना द्यावी नुकसान भरपाई

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय देत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश दिले…

5 वर्षे ago

ट्विटरने पुन्हा केली भारताच्या नकाशासोबत छेडछाड

नवी दिल्ली : ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरने यावेळी पुन्हा एकदा भारताचा…

5 वर्षे ago

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ शकत नाही, केंद्र सरकारने केले स्पष्ट

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे जाब विचारला होता.…

5 वर्षे ago