शेती

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर पीएमओची टीका

आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत असतानाही हे लोक निषेधावर उतरले आहेत. या लोकांना अशी इच्छा आहे की देशातील…

6 वर्षे ago

कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर; विधेयकांचे कायद्यात रुपांतर

दिल्ली : शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू ही तीनही विधेयकं…

6 वर्षे ago

राज्यसभेत प्रचंड गदारोळादरम्यानच कृषी विधेयक झाले मंजूर

नवी दिल्ली:  कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर…

6 वर्षे ago

कृषि विधेयक : शेतकरी जास्त पीडित व कॉर्पोरेटस सर्वात मोठे लाभार्थी – जयराम रमेश

नवी दिल्ली : दोन कृषिविषयक विधेयके जे न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) आणि सार्वजनिक खरेदी प्रणाली संपुष्टात आणणार आहेत, आज राज्यसभेत…

6 वर्षे ago

शेतकरी पुत्राने मागितली राज्यापालांना भेटण्यासाठी वेळ..

सोलापूर : प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव…

6 वर्षे ago

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघण्याची गरज

दूध व्यवसाय करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. यात शेतकऱ्यांना खूप खर्च देखील करावा लागतो. पशूंचा चारा, त्यांचे लसीकरण, त्यांच्या आरोग्यविषयक…

6 वर्षे ago

मोदी सरकारने दिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जीएसटीमध्ये कृषी क्षेत्राला सवलत

जीएसटीमध्ये कृषी क्षेत्राला सवलती देण्यात आल्या आहेत. खतांवरचा कर निम्म्यावर आला आहे. तर कृषीपयोगी यंत्रांवरचा कर १५ ते १८ टक्क्यांवरून…

6 वर्षे ago

राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही- बच्चू कडू

विदर्भात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर…

6 वर्षे ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिकाधिक महत्त्व द्यावं, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर जोरदार निशाणा

दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर…

6 वर्षे ago

शेतकऱ्यांना आणि शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे- कृषीमंत्री दादाजी भुसे

'विकेल ते पिकेल' ही मुख्यमंत्र्यांची कन्सेप्ट आहे. आयटी क्षेत्राचा वापर करुन प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. शेतीचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न…

6 वर्षे ago