Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडण्यासाठी आज कोळी बांधव आणि वारकरी कृष्णकुंजवर आले आहेत. सरकारने राज्यात अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाहीये. कार्तिकी एकादशीही जवळ आल्यानं पंढरपूर मंदिर सुरु करावं, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. त्यासंदर्भात आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वारकरी आले होते.
राज ठाकरेंनीही वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात, अशी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठाणाची जमीन मालकी दिली जात नाही, अशी तक्रार राज ठाकरेंकडे मांडली आहे. राज ठाकरेंकडे आमच्या समस्यांवर मार्ग नक्कीच मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…