ठाकरे सरकार

मोठी बातमी: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

मुंबई: राज्यातील व्यापारी समाज लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत असताना ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित…

5 वर्षे ago

घरेलू कामगार आणि बांधकाम कामगारांना ठाकरे सरकार देणार अर्थसहाय्य, रक्कम येणार थेट बँक खात्यात

मुंबई  : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रार्दुभावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना तसेच घरेलू…

5 वर्षे ago

पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तिच्या वडिलांचा उद्वेग.. बदनामी थांबवा, नाहीतर…

बीड: टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या वडीलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लहू चव्हाण म्हटले कि लेक गमावल्याने माझ्यावर खूप…

5 वर्षे ago

हा ठाकरे सरकारने मराठा समाजाचा केलेला अपमान, निलेश राणे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्याचा निर्णय बुधवारी (23 डिसेंबर) घेतला. त्याबाबत आता…

5 वर्षे ago

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं, ‘या’ मुद्द्यांवर घेतली आक्रमक भूमिका

मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. ठाकरे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलं…

5 वर्षे ago

हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण, दुर्लक्ष करायला शिका

सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या गुन्ह्यावरुन…

5 वर्षे ago

आठ- नऊ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होतं आहे. खरं तर जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासल्याचं हे एक वर्ष म्हणावं लागेल. महाराष्ट्राला 25…

5 वर्षे ago

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, या तारखे पर्यंत असे असतील नियम…

मुंबई : कोरोनाच्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज राज्यातील ' ठाकरे सरकार…

5 वर्षे ago

कोळी बांधव आणि वारकरी आपल्या अडचणी मांडण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडण्यासाठी आज कोळी बांधव आणि वारकरी कृष्णकुंजवर आले आहेत. सरकारने राज्यात अद्यापही मंदिरे…

5 वर्षे ago