4 Congress MPs suspended for rest of session
नवी दिल्ली : संसदेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आणखी तीन खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हे खासदार आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता तसेच संदीप पाठक आणि भुयान आहेत. या सर्वांना फक्त या आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
तत्पूर्वी, काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याला भाजपने लोकसभेत कडाडून विरोध केला. काँग्रेस आदिवासी आणि गरीब, महिलाविरोधी असल्याचे भाजपने म्हटले. अधीर रंजन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेसनेच माफी मागावी, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी आपली चूक झाल्याचे सांगितले. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…