राजकारण

सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही – रामदास आठवले

मुंबई : सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी…

6 वर्षे ago

भगवानगड दसरा मेळावा : एवढी मदत पुरेशी नाही, शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे – पंकजा मुंडे

अहमदनगर : गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा पुढे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवलेली आहे. भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित…

6 वर्षे ago

कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, डॉ. सुजय विखे यांची मिश्किल टिप्पणी

शिर्डी : नगर जिल्ह्यातील नवे मंत्री आणि काही आमदार, आपण किती साधे आहोत, असा आव आणत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी…

6 वर्षे ago

कसा असेल शिवसेनाचा दसरा मेळावा, शिवसेनेच्या आजच्या दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व – संजय राऊत

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा , २०१९ चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्वाचा होता. मागच्या…

6 वर्षे ago

करोनारुपी रावणाचा नाश करुया, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई : विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन विजय खेचून विजय…

6 वर्षे ago

पंजाबमध्ये सहा वर्षाच्या बालिकेला बलात्कारानंतर जाळण्याच्या घटनेवर कॉंग्रेस शांत का?- निर्मला सीतारमण

पंजाबमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या शांततेवर भाजपने प्रश्नचिन्ह…

6 वर्षे ago

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मानले वरळीकरांचे आभार

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून वरळीकरांचे आभार मानले ते म्हटले कि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण…

6 वर्षे ago

खासदार सुजय विखे यांची खडसेंच्या पक्षांतराबद्दलची प्रतिकिया..

अहमदनगर : खासदार सुजय विखे यांना खडसेंच्या पक्षांतराबद्दल विचारलं असता ते म्हटले , एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते होते. मी…

6 वर्षे ago

‘रात गयी, बात गयी’ म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संपवला ‘तो’ विषय

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालं होतं. एकनाथ खडसेंना…

6 वर्षे ago

ठाकरे सरकारकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे…

6 वर्षे ago