Aditya Thackeray tweeted and thanked Worlikar
मुंबई : आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून वरळीकरांचे आभार मानले ते म्हटले कि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण बरोबर एक वर्षापूर्वी वरळीतील जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले. माझ्यावर विश्वास ठेऊन जनतेची कामे करण्याची संधी दिल्याबद्दल मी वरळीतील तमाम जनतेचे आभार मानतो. संपूर्ण महाराष्ट्राने आणि वरळीकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी गेल्या एक वर्षात केला आहे आणि यापुढे सुद्धा करत राहणार आहे.
आपला महाराष्ट्र आणि आपली वरळी “A+” घडविण्याचे स्वप्न मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करणार आहे. आपले प्रेम व विश्वास असेच पाठीशी राहू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…