अहिल्यानगर

विश्वकर्मा विद्यापीठाकडून सोमनाथ गिते यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

पुणे : विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून श्री. सोमनाथ निवृत्ती गिते यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी (Doctorate in de-addiction study and…

4 वर्षे ago

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील…

4 वर्षे ago

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी पुढील शिक्षण घेणार, मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी

मुंबई : 2017 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या दोन कैद्यांना मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगवासात मुक्त…

4 वर्षे ago

पुण्यासह नगरमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस, वादळी वारे वाहण्याची शक्यता…

पुणे : पुढील 3 ते 4 तासांत पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

4 वर्षे ago

अहमदनगरमध्ये भयंकर घटना! अगोदर पत्नीला डोक्यात कुदळ घातली, नंतर मुलाला झाडाला लटकवून फाशी दिली…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने किरकोळ वादातून अगोदर पत्नीच्या डोक्यात कुदळ घालून तिला मारून…

4 वर्षे ago

दुःखद! मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

अहमदनगर : मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. केतन शशिकांत लोंढे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव…

4 वर्षे ago

शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा

शिर्डी : शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली…

4 वर्षे ago

कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी, २५ कोटी रुपयांचा निधी देणार

शिर्डी : कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी दिली असून त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची…

4 वर्षे ago

महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील गावांच्या समस्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आढावा

अहमदनगर : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून दर्जाच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोपरगाव…

4 वर्षे ago

बारावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

अहमदनगर : बारावी परीक्षेचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत या दोघांचा…

4 वर्षे ago