The country would be on fire, Rahul Gandhi's statement against agricultural laws
आपल्या संसदीय मतदार संघ वायनाड येथील दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी तीनही कृषी कायद्यांचा विरोध केला. ते म्हणाले, सत्य हे आहे की बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे तपशील समजत नाहीत, कारण जर त्यांना हे समजले तर संपूर्ण देशात आंदोलन केले जाईल, देशात सर्वत्र आग लागेल.
बुधवारी राहुल गांधींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निवेदन ट्वीट करून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. महात्मा गांधींचे विधान ‘तुम्ही विनम्रपणे जगाला हलवू शकता’, राहुल यांनी ट्विट केले. राहुल गांधी यांनी पुढे लिहिले की, पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन करतो कि कृषी-विरोधी कायदा त्वरित मागे घ्यावा.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…