Avoid 'these' mistakes about your smartphone
नवी दिल्ली : मोबाईलमधील बॅटरी हा फोनचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. फोन नेहमी चार्ज असणे गरजेचे असले तरीही काही चुका कटाक्षाने टाळायलाच हव्यात. आपण अनेकदा स्मार्टफोनच्या बॅटरी संबंधी काही चुका करतो व त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. या चुकांमुळे फोनच्या बॅटरी अधिक गरम होते. बऱ्याचदा त्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याच्या देखील घटना घडतात. या चुका टाळून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.
या चुका टाळा :
सर्वसाधारण नियम म्हणजे महिन्यातून फक्त एकदा बॅटरी पूर्णपणे (१००%) चार्ज करा. दररोज 20% आणि 80% दरम्यान ठेवा.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…
मुंबई : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना…
मुंबई : नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता…
मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा…
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…