Avoid 'these' mistakes about your smartphone
नवी दिल्ली : मोबाईलमधील बॅटरी हा फोनचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. फोन नेहमी चार्ज असणे गरजेचे असले तरीही काही चुका कटाक्षाने टाळायलाच हव्यात. आपण अनेकदा स्मार्टफोनच्या बॅटरी संबंधी काही चुका करतो व त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. या चुकांमुळे फोनच्या बॅटरी अधिक गरम होते. बऱ्याचदा त्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याच्या देखील घटना घडतात. या चुका टाळून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.
या चुका टाळा :
सर्वसाधारण नियम म्हणजे महिन्यातून फक्त एकदा बॅटरी पूर्णपणे (१००%) चार्ज करा. दररोज 20% आणि 80% दरम्यान ठेवा.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…