शेतकरी

सरकारने घेतला तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय, पंतप्रधान म्हणाले – चांगल्या हेतूने कायदे आणले, पण…

शेतकऱ्यांच्या हट्टापुढे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला…

5 वर्षे ago

विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत आलेल्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषि…

5 वर्षे ago

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार नाही? जाणून घ्या…

नवी दिल्ली : 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सम्मान निधी योजना सुरू करण्यात आली, तेव्हा त्याचा लाभ केवळ 2…

5 वर्षे ago

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ‘ते’ 7 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसींच्या खरेदीसाठी 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र…

5 वर्षे ago

खुशखबर : शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार

मुंबई :  राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठाच दिलासा दिला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत…

5 वर्षे ago

ब्रेकिंग : गाझीपूर आणि सिंघू सीमेवर मोठी पोलीस फौज तैनात, अधिकाऱ्यांना आंदोलन संपवण्याच्या सूचना

गाझीपूर आणि सिंघू सीमेवर गुरुवारी दुपारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. गाझीपुर येथे वीज…

5 वर्षे ago

शेतकऱ्यांना 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी, ‘या’ अटी कराव्या लागतील मान्य

26 जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यास दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. 'ट्रॅक्टर रॅली टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवरून दिल्लीत…

5 वर्षे ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायद्यांविषयी केली विस्तृत चर्चा, जाणून घ्या सर्व मुद्दे

नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी…

6 वर्षे ago

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं, ‘या’ मुद्द्यांवर घेतली आक्रमक भूमिका

मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. ठाकरे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलं…

6 वर्षे ago

‘या’ कारणामुळे शरद पवार कृषी कायद्यांच्या विरोधात बोलत नाहीत

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे कि, शरद पवार जेव्हा देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनीच शेती…

6 वर्षे ago