ravichandran ashwin has decided to take a break from ipl 2021 to support his family
IPL २०२१ : आयपीएल २०२१ मधून दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने ब्रेक घेतला आहे. अश्विनचे कुटुंब सध्या कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत असून आपल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. काल (रविवारी) अश्विन सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला, परंतु त्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की या हंगामात तो आणखी खेळणार नाही.
अश्विनने ट्विट करत म्हटले कि, ‘मी उद्यापासून आयपीएलच्या या मोसमात ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत आहे आणि मला या कठीण काळात त्यांच्या बरोबर राहायचे आहे. जर गोष्टी सुधारल्या तर मी परत येईन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स. ‘ दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आला, ज्यात सुपर ओव्हर झाली आणि दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…