Varsha Gaikwad
कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं यंदाचं शैक्षणिक वर्ष online अभ्यासातच सुरु आहे. परंतु online शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षणात खूप फरक असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या तणावात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात ट्विट करत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. तसेच ऑनलाइन परीक्षा कठीण असल्या तरी देखील यावर काही मार्ग निघतो का याचा विचार सुरू आहे, असं देखील त्या म्हणाल्या.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…