New guidelines for social media and OTT platforms
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज वेबसाइट्ससाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. ते म्हणाले की सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात तक्रारींचे निराकरण ठराविक वेळेत करण्यासाठी कंपन्यांना विशिष्ट यंत्रणा बनवावी लागेल.
ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल आणि त्याचे नावही सांगावे लागेल. या अधिका्याला 15 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करावे लागेल. आपण एखाद्या सोशल मीडिया युझर्सचे कन्टेन्ट काढू इच्छित असल्यास, त्याचे कारण सांगावे लागेल. प्रथम कोणी चुकीचा कन्टेन्ट टाकला आहे, हे देखील सांगावे लागेल.
रविशंकर प्रसाद म्हणाले, “आमच्याकडे तक्रार आली होती की सोशल मीडिया हे गुन्हेगार, दहशतवादी, हिंसाचार करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे व्यासपीठ बनले आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे 50 कोटी वापरकर्ते आहेत. फेसबुकचे 41 कोटी तर इंस्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या 21 कोटी आणि ट्विटरचे दिड कोटी वापरकर्ते आहेत. या सोशल मीडियाचा दुरुपयोग आणि फेक बातम्यांच्या तक्रारी आल्या आहेत. ही चिंतेची बाब होती. त्यामुळे सरकारने अशा प्लॅटफॉर्मसाठी गाईडलाईन्स तयार करण्याचा निर्णय घेतला.”
सोशल मीडियासाठी तयार केलेल्या गाईडलाईन्स :
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…