मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे…
मुंबई : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात…
मुंबई : राज्यात कोरोना परिस्थिती भीषण असून कठोर निर्बंध लागू आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाच्या सर्व…
CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर 12 वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग…
दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री…
मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला…
मुंबई : इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांसंदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी…
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा यांनी दहावी-बारावी बोर्ड परिक्षेबाबत बैठक घेतली. या बैठकीत पालक संघटना, शिक्षक तसेच बोर्ड आणि शिक्षण…
नवी दिल्ली : CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल केले…
मुंबई : शाळांच्या वाढीव फीमुळे चिंतेत असलेल्या पालकांना मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव फी भरली नाही हे…