प्रेमाने अंतःकरणातुन दोन जीव एकमेकांशी जोडले जातात. प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते व आपली होऊ शकते. प्रेमात गरीब-श्रीमंत किंवा काळा-गोरा असा भेदभाव नसतो. प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनवतं. जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा कमकुवत होतो.
हल्ली लग्नांनंतर घटस्फोटाची खूप प्रकरणे पाहायला मिळतात. घटस्फोटाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोक आपल्या जोडीदारासोबत कंटाळतात किंवा भांडणं होत असतात. यामुळे काहीजण दुसर्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतात. या आधुनिक युगात, अवैध संबंध एक फॅशन बनली आहे. क्षणिक सुखासाठी बरेच संसार मोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. याउलट, बरेच असेही आहेत जे वर्षानुवर्षे त्यांच्या प्रेमाचे खरे नाते टिकवून आहेत.
नाते-संबंधात दोघेही एकमेकांविषयी निष्ठावान आणि विश्वासू असतात तेव्हाच अतूट नाते जोडता येऊ शकते, हे तथ्य आपण नाकारू शकत नाही. वास्तविक, दीर्घ संबंध ठेवण्यासाठी त्या नात्यावर प्रेम आणि विश्वास असणे फार महत्वाचे आहे. परंतु असे असूनही बरेच लोक आपला जोडीदार सोडून तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.
यामागील कारण काय आहे ..?
यावर आम्ही बराच अभ्यास केला. वकीलांशी बोलून या वरील काही कारणे देखील शोधून काढली आहेत. चला तर जाणून घेऊया, अशी कोणती कारणे आहेत त्यामुळे अनेक लोक एकमेकांपासून दूर जातात आणि अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पडतात..
हा लेख तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…