स्वातंत्रदिनानिमित्त भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.भारताचा स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांसमोर आपले मत व्यक्त केले आहे.
विराट कोहलीने एक ट्विट करत शहीद जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, “देशवासियांना स्वातंत्रदिनाचा शुभेच्छा. आपले जे जवान देशाला सुरक्षित ठेवत आहेत, जे सीमेवर आहेत त्यांनी स्वत:ला सुरक्षित ठेवायला हवे.”
इरफानने स्वातंत्रदिनी देशवासियांना शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले. या ट्विटमध्ये इरफान पठाण म्हणाला की, “मैने ख्वाब में सोने की चिडीया को परवा चढते हुए देखा हैं, चिडीया ने दाने कहीं रंग के खाए हो, लेकीन उसके जिस्मपे रंग सिर्फ तिरंगाही दिखता हैं” हे इरफानचे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल झाले असून देशवासियांनी इरफानचे कौतुकही केले आहे.
युवराज सिंगने ट्विट करत म्हटले की, आम्ही स्वातंत्र्य मिळवू शकू यासाठी हजारो लोकांनी आपले जीवन शहीद केले, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकले. चला त्या बलिदानाचा सन्मान करणारे आणि आपल्या देशाचा गौरव घडविणारे नागरिक होऊया. २०२० हे सर्वांसाठी कठीण वर्ष ठरले आहे, परंतु भारताच्या धैर्याने, आम्ही एकजुट होऊ.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…