Tamil Nadu and Kerala govt appeals to postpone hearing on Maratha reservation
पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. मात्र, कोर्टात तामिळनाडू आणि केरळ सरकारच्या वतीने सुनावणी पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केरळ-तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे की निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी. कारण हा पॉलिसीशी संबंधित निर्णय आहे. अशा परिस्थितीत सरकार सध्या कुठलीही बाजू घेऊ शकत नाही.
तथापि, उत्तर देण्यासाठी सरकारकडे आठवड्याभराचा कालावधी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. सरकारने त्यांचे लेखी उत्तर तयार करुन ते कोर्टाला द्यावे. आता फक्त इंद्रा साहनी जजमेंटवर पुनर्विचार करण्याची गरज आहे की नाही, यावरच लक्ष केंद्रित केले जात आहे.
मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व राज्यांना विचारण्यात आलं होतं की आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वाढविली जाऊ शकते का? कारण याबद्दल घेण्यात येणाऱ्या निर्णयाचा परिणाम खूप व्यापक असू शकतो, त्यासाठी कोर्टाने प्रत्येक राज्याचे मत मागवले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…