The central team explained the reasons for the increase in corona infection in the state
मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून करून असं का घडलं, याची पाहणी केली. त्यानंतर केंद्रीय पथकाने याला जबाबदार असणाऱ्या कारणांबद्दलचा अहवाल तयार केला आहे.
यात प्रामुख्याने लोकलमधील गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकल तसेच सार्वजनिक वाहतूक सुरु केली, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. आरोग्य यंत्रणा आता गांभीर्याने काम करत नसल्याचं देखील केंद्रीय पथकाने म्हटलं आहे.
केंद्रीय पथकाने सुचवलेले उपाय :
काल (7 मार्च) महाराष्ट्रात 11,141 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 6013 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 97,983 झाली आहे. राज्यात एकूण 52, 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…