State Cabinet meeting
मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार
जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे निकष :
जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ९० टक्क्यांहून अधिक असणे आवश्यक असून, दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक हवी. तसेच करोनाचा पॉझिटिव्हीटीचा दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स १०० टक्के क्षमतेने सुरू
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…