State Cabinet meeting
मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार
जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे निकष :
जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ९० टक्क्यांहून अधिक असणे आवश्यक असून, दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक हवी. तसेच करोनाचा पॉझिटिव्हीटीचा दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स १०० टक्के क्षमतेने सुरू
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…