Rupali Chakankar
रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भाजप नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. अनेकांनी असंही म्हटलं आहे की, ही एक प्रकारची आणीबाणीच आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्यांना याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला संशयित आरोपी अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर (महाराष्ट्र) विरोधी पक्षनेते आणि इतर बच्चा पार्टी ज्या आवेगाने विलाप करत आहेत ते पाहून मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो’
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…