An increase of 2628 corona infected patients in the state today; Healing rate 95.76%; 33,936 active patients
मुंबई: राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून आज १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ५४४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, दिवसभरात १ हजार ००७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख १३ हजार ५७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८० लाख ०३ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६६ हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.०९ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ४५ हजार ४२२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…