Ceremony of the book Chaukat udhaḷale moti written by Ambareesh Mishra
मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आज साहित्यिक व पत्रकार अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा.संजय राऊत, भाजपचे आ.आशिष शेलार, प्रतिष्ठानचे सरचिटणीस श.गं.काळे आदिंसह ज्येष्ठ पत्रकार, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…