रत्नागिरी : कशेडी घाटात खाजगी बस 50 फुट दरीत कोसळून आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे. बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घाटात 50 फुट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 27 प्रवासी होते. त्यापैकी 25 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर एक वृद्ध बसमध्ये अडकून आहे. वाचवण्यात आलेल्या 25 जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…