संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने मांडला होता. मात्र अमेरिका, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियम या परिषदेच्या पाच सदस्यांनी सबळ पुराव्याअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नाही.
अंगारा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या दोन भारतीयांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी घोषित करावे, यासाठी पाकिस्तानने प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हणजेच UNSC मध्ये चीनच्या पाठिंब्याच्या आधारावर पाकिस्तानने हा प्रयत्न केला. मात्र या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठा झटका बसला आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…