‘मला असं का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे’, असं ट्विट केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली. त्यातच काही राजकीय व्यक्तींनीदेखील या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यातच “मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे”, असं ट्विट करत त्यांनी यासोबत एक कागदपत्रदेखील शेअर केले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…