rajesh tope

महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.…

5 वर्षे ago

कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे – राजेश टोपे

मुंबई : लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक…

5 वर्षे ago

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता..

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली…

5 वर्षे ago

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आपली…

5 वर्षे ago

Corona Update : राज्यात आज २६२८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ; बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ %; ३३,९३६ ऍक्टिव्ह रुग्ण

मुंबई : राज्यात आज २,628 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३,513 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.…

5 वर्षे ago

नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष देण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : राज्यात आता कोरोना नियंत्रणात आला असून जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना असे आरोग्य…

5 वर्षे ago

राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात…

5 वर्षे ago

दिलासादायक : कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी, जाणून घ्या नवे दर

कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रु. हा दर निश्चित केल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे…

5 वर्षे ago

आजपासून महिनाभर राज्यभरात क्षय व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी

कोरोनाकाळात राज्यामध्ये निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व…

5 वर्षे ago

या कारणामुळे शाळा बंदच राहू शकतात..

पुणे: राज्य सरकारनं 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्य…

5 वर्षे ago