सचिनकडे प्रचंड गुणवत्ता होती आणि आहे…मी आतापर्यंत कोणत्याही खेळाडूकडे एवढी गुणवत्ता पाहिलेली नाही. शतकी खेळी कशी करायची हे त्याला माहिती होतं, पण तो कधीही आक्रमक फलंदाज होऊ शकला नाही. सचिनने क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वकाही साध्य केलं. त्याला शतकं झळकावणं माहिती होतं. मात्र त्या शतकाचं द्विशतकात आणि द्विशतकाचं त्रिशतकात रुपांतर करणं सचिनला जमलं नाही. सचिनने खरंतर ३ त्रिशतकं आणि १० द्विशतकं झळकावायला हवी होती. जलदगती गोलंदाज असो किंवा फिरकीपटू प्रत्येक षटकात चौकार लगावण्याची ताकद सचिनमध्ये होती.
कपिल देव भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही.रमण यांना दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…