सचिनकडे प्रचंड गुणवत्ता होती आणि आहे…मी आतापर्यंत कोणत्याही खेळाडूकडे एवढी गुणवत्ता पाहिलेली नाही. शतकी खेळी कशी करायची हे त्याला माहिती होतं, पण तो कधीही आक्रमक फलंदाज होऊ शकला नाही. सचिनने क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वकाही साध्य केलं. त्याला शतकं झळकावणं माहिती होतं. मात्र त्या शतकाचं द्विशतकात आणि द्विशतकाचं त्रिशतकात रुपांतर करणं सचिनला जमलं नाही. सचिनने खरंतर ३ त्रिशतकं आणि १० द्विशतकं झळकावायला हवी होती. जलदगती गोलंदाज असो किंवा फिरकीपटू प्रत्येक षटकात चौकार लगावण्याची ताकद सचिनमध्ये होती.
कपिल देव भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही.रमण यांना दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…