मुंबई : वांद्र्यात एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यात एका जणाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव व मदत कार्य सुरु केले आहे.
आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्विट करत म्हटले कि, मलब्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती असल्यानं काही स्थानिकांच्या मदतीनं मलबा बाजूला काढण्याचं काम अग्निशामक दलाचे जवान करत आहेत. मुंबई महापालिकेला मागील तीन तासांपासून याठिकाणी कामगार पाठवण्याची विनंती केली आहे मात्र आतापर्यंत घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीनं सध्या याठिकाणी काम सुरू आहे.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…