मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सूड भावनेने केली असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या कि, कंगना रानौतचं कार्यालय दोन वर्षांपासून तिथे आहे. मग आता तिने टीका केली म्हणून कारवाई करणं योग्य नाही. संजय राऊत सामना वृत्तपत्रात जेव्हा इतर व्यक्तींवर टीका करता तेव्हा तुमच्यावर कारवाई होत नाही, तर कंगनावर कारवाई का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे.
कोरोनाची एवढी भीषण परिस्थिती असताना पालिकेला इतक्या तडकाफडकी हि कारवाई करण्याची काय गरज होती? तसेच काम करायचं असेल तर काहीतरी समाजोपयोगी काम करा, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…