मुंबई : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली…
रत्नागिरी : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यातच आता कोकण रेल्वेला मुसळधार…