पुणे : रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हणत अपुरा मोबदला दिला जात असल्याच्या विरोधात शेतकरी आवाज उठवत आहेत. आपल्या जमिनीला बाजारभावापेक्षा पाचपट अधिक भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी हक्क समिती या शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा विकासाला पाठिंबा आहे, मात्र भूसंपादन प्रक्रियेतील विसंगती ते अधोरेखित करत आहेत. प्राथमिक […]
टॅग: farmers protest
हरियाणात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने शेतकरी आंदोलनकर्त्या महिलांना चिरडलं, 3 महिलांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी
बहादूरगड : नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात वेगवेगळ्या कारणांनी आत्तापर्यंत जवळपास २०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता हरियाणाच्या बहादूरगडमध्ये पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी पहाटे भरधाव ट्रकने तीन आंदोलनकर्त्या महिलांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. ट्रकने चिरडल्यामुळे तीन […]
हे जास्त होतंय, गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांवर संतापले पंतप्रधान मोदी…
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात कृषी कायद्यांचं समर्थने केलं. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना समज दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, हे जास्त होतंय, मी तुमचा आदर करणारा माणूस आहे. मोदींनी […]
शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते, सचिनला दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावरून सदाभाऊ खोत यांची टीका
सातारा : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं’ असा सल्ला सचिनला दिला होता. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले कि, शरद […]
कृषी कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : सोमवारी, राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, 21 वं शतक भारतासाठी प्रेरणादायी आहे. सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतानं अनेक देशात कोरोना लस पाठवली आहे. संपूर्ण जगाला याचा अभिमान वाटतो. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले आहे. कोरोना काळात नागरिकांचे मनौधैर्य वाढवणाऱ्या […]
शेतकरी आंदोलन : आणखी एका शेतकऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्यानं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या टिकरी सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या या शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव कर्मवीर सिंह असल्याचं समजतंय. त्यांचं वय ५० च्या आसपास असून ते जिंदच्या सिंहवाला गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मवीर सिंह गेल्या […]
काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय? , आशिष शेलार यांची टीका
मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारलं आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या ‘चक्काजाम’ला पाठिंबा दिला आहे. त्यावरून भाजपनं शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय का? असा बोचरा सवाल शेलार यांनी केला आहे. अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातील […]
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन, देशभर हाय अलर्ट
नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दुपारी १२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले. दुपारी तीन वाजता शेतकरी त्यांच्या वाहनांचे हॉर्न एक मिनिटासाठी वाजवून शेतकरी एकतेचे प्रदर्शन करतील. दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे आंदोलन करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी दिल्लीसह देशभर ‘हाय […]
ब्रेकिंग : लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन चौकशीला सर्वोच्च न्यायालयानं दिला नकार
नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित याचिकांची सुनावणी आज पार पडली. रॅलीवेळी झालेल्या हिंसाचाराचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी एका याचिकेत करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी करताना या प्रकरणात दखल देण्यास नकार दिला आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर […]
शेतकरी आंदोलन : पुढील बैठक 2 फेब्रुवारीला, ‘मन की बात’ वर राकेश टिकैत म्हणाले..
शेतकरी आंदोलनाच्या 67 व्या दिवशी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर 2 फेब्रुवारी रोजी सरकार शेतकऱ्यांशी 13 व्या फेरीची बैठक घेणार आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास सदैव तत्पर आहे. 22 जानेवारी रोजी शेतकर्यांना दिलेला प्रस्ताव अद्याप अबाधित […]